आज आपण Importance of hard work essay in marathi हा निबंध बगणार आहोत . हा निबंध शाळेत परीक्षेत , आणि स्पर्धेमध्ये सुद्धा विचारतात .
तर तुम्ही ह्या निबंध च्या माध्यमातून नवीन निबंध लिहू शकता . हा निबंध ३०० शब्दात आहे .
Essay on importance of hard work
Importance of Hard Work Essay In Marathi –
आयुष्यात कधी कठीण परिश्रम करणे खूप गरजेचे आहे. कठीण परिश्रम केल्याने आपण यशस्वी होतो जाणत्या माणसांनी आणि जुन्या ग्रंथात कठीण परिश्रमबद्दल सांगितले आहे .
जे लोक आळशी असतात यशस्वी लोकांचे किंवा शक्तिशाली लोकांचे गुलाम होतात .जे लोक परिश्रम करतात उच्च पदापर्यंत पोहोचतात जगातील सर्व अवघड कामे असं केल्याने साध्य होतात .
यशस्वी कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणजेच कठीण परिश्रम केल्याने आयुष्य सुखकर व सोपे होते जर आपल्याला जेवण दिले आणि आपण ते खाण्याची परिश्रम केली नाही तर ते आपणास कसे मिळणार .
जगातील काही जे यशस्वी लोक आहेत त्यांनी खूप कठीण परिश्रम केले आहे.मॅकडोनाल्ड या हॉटेलचे मालक वयाच्या 60 वर्षी श्रीमंत झाले .
त्यांनी कठोर परिश्रम केले ते अनेक वेळा अपयशी झाले . पण त्यांनी जिद्द न सोडता परिश्रम केले व यशस्वी झाले .
वैज्ञानिकांचे परिश्रम
आज आपण ज्या सुख वस्तू उपभोगत आहे त्याची मूळ आहे कठीण परिश्रमात .वैज्ञानिकांनी कठीण परिश्रम केले म्हणून आपल्याला या आधुनिक वस्तू पाहण्यास मिळतात .
एडिसन यांनी तब्बल एक हजार वेळा प्रयोग केले पण तो यशस्वी झाला नाही पण त्यांनी कठोर परिश्रम केले व 1001 वेळी तो यशस्वी झाले .
त्यामुळे आज आपण असे समजू शकलो की कठीण परिश्रम हेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे जो व्यक्ती परिश्रमी असतो तो कठीण परिस्थितीत सुद्धा मार्ग काढतो व आपले ध्येय साध्य करतो.
आपण जगातील काही देश पाहतो या देशातील नागरिक खूप परिश्रम आहेत त्यामुळे ते यशस्वी सुद्धा आहेत जपान हा देश 1945 युद्धामुळे उध्वस्त झाला होता .
पण फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या देशांनी भरारी घेतली व तो आज एक प्रमुख औद्योगिक देश आहे .
इजराइल 1948 साली स्थापना भारताबरोबर झाली असली तरी या देशाची लोकसंख्या भारताच्या एका जिल्हा पेक्षाही कमी आहे परंतु या देशाने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे .
पाकिस्तान किंवा भारत या देशाची स्थिती भयावह आहे या देशात गरिबी आहे आणि लोक अजूनही दारिद्र रेषेखाली आहे याचे कारण कठीण परिश्रम न करणे हेच आहे .
या वरुर आपणस लक्षात येते कि परिश्रम हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आज जगातील श्रीमंत लोक आहेत त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे .
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला एलोन मस्क यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्व विकिपीडिया वाचून काढली , वयाच्या तेराव्या वर्षी व्हिडिओ गेम बनवून विकली.
आठवड्यातील सात दिवस व दिवसातील अठरा तास काम करतात . म्हणून ती आज यशस्वी आहे . जगातील त्यांच्या कंपन्या नवनवीन शोध लावतात व कामगिरी पार पाडतात .
यावरून आपण समजू शकतो की कठीण परिषश्रम करून यशस्वी होता येते
Other essay
हा Importance Of Hard Work Essay In Marathi निबंध तुम्हाला आवडल्यास तुम्ही आपल्या मित्रांना SHARE करा व खाली कंमेंट करा .
खालील निबंध पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
परीक्षा नसत्या तर ….. निबंध
मी मुख्यामंत्री झालो तर ….. निबंध
वर्षा ऋतू …. निबंध
आवडता सण दिवाळी ……..निबंध
शेतकऱ्याचे मनोगत …….निबंध